लोक नेहमी म्हणतात—“मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे.”पण या वाक्याचं गांभीर्य कोण समजून घेतं?स्वावलंबन म्हणजे काय?लोक समजतात—नोकरी लागली, ...
मुंबईचं रात्रीचं आकाश शांत होतं, पण त्या शांततेच्या आत एक कोसळलेली वादळं दडली होती — एका तरुणीच्या अंतर्मनात.चौथ्या मजल्यावरच्या ...